अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी:पुरुषोत्तम वीर
बीड: सततच्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या कठीण काळात वंचित बहुजन आघाडीने हिरापूर, ईटकुर आणि आहेर चिंचोली शिवारातील शेतांची पाहणी










